घरव्हिडिओकर्नाटक सरकारने मराठी लोकांत फाटाफूट केली

कर्नाटक सरकारने मराठी लोकांत फाटाफूट केली

Related Story

- Advertisement -

एकीकरण समितीचा पराभव झाला म्हणून भाजप ने पेढे वाटले हे १०५ हुतात्म्यांच दुर्दैव आहे. कर्नाटक सरकारने मराठी लोकांत फाटाफूट केली, वार्ड पुनर्रचना केली प्रचाराला वेळ मिळू दिला नाही. फाटाफूट घडवूनच निवडून आला.सत्तेचा दुरुपयोग झाला कर्नाटक सरकार सीमाबांधवांचे आवाज दडपला जातोय,अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलीय.

- Advertisement -