घरव्हिडिओरेल्वे पोलिसांचे मनुष्यबळ वाढवण्याची गरज

रेल्वे पोलिसांचे मनुष्यबळ वाढवण्याची गरज

Related Story

- Advertisement -

मुंबई पोलिस आयुक्तांच्या महिला सुरक्षेबाबतच्या परिपत्रकात रेल्वे पोलिसांचीही मदत घेत सुरक्षा करणार असल्याचे म्हटले गेले आहे. मात्र रेल्वे पोलिसांकडे मनुष्यबळ फक्त ३८०० इतके आहे. त्यामुळे तात्काळ मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे. महिला सुरक्षेसाठी काढलेले परिपत्रक म्हणजे लोकांची केलेली दिशाभूल असल्याचे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

- Advertisement -