- Advertisement -
भाजपच्या कर्तृत्वाने देशा मागे गेला आहे. भाजप तपास यंत्राणांचा चुकीचा वापर करत असून हे पुढील निवडणूका जेव्हा होतील तेव्हा भाजपाचं बिंग फुटणार आहे. असं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. तसेच पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका हा फक्त दिखावा आहे असा घणाघात नाना पटोले यांनी मोदी सरकारवर केला आहे.
- Advertisement -