घरव्हिडिओमुख्यमंत्री नसताना जबाबदार मंत्री आपापली जबाबदारी पार पाडतायत - जितेंद्र आव्हाड

मुख्यमंत्री नसताना जबाबदार मंत्री आपापली जबाबदारी पार पाडतायत – जितेंद्र आव्हाड

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळ बैठकीला ऑनलाईन हजेरी लावून सर्व मंत्र्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री नसताना जबाबदार मंत्री आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. मुख्यमंत्री आलेच पाहिजेत असे नाही पंतप्रधान मोदी संसदेत अनेक दिवस संसदेत अनुपस्थित असताता ते का येत नाहीत असा प्रश्न कोणी विचारला का? असा सवाल राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला.

- Advertisement -