- Advertisement -
केंद्र सरकारच्या इंधन कपाती नंतर राज्य सरकारने देखील पेट्रोल डिझेलचे दर कमी करत राज्यातील नागरिकांना दिलासा दिला. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली इंधन कपात म्हणजे शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय
- Advertisement -