- Advertisement -
नालेसफाईच्या कामांवरुन सध्या राजकीय वातावरण तापलं असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबईतील नालेसफाई कामांचा आढावा घेतला. याच मुद्द्यावर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे ‘राज्यात चिखल केल्यानंतर आता ते नालेसफाई करताय’ असं विधान आदित्य ठाकरेंनी केलंय.
- Advertisement -
- Advertisement -