Ajinkya Desai
1405 लेख
0 प्रतिक्रिया
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
भाजपला प्रादेशिक पक्ष आणि मित्र पक्ष संपवण्यातच अधिक रुची, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची धोरणे आपल्याला 2019 च्या निवडणुकांमध्येच लक्षात आल्याचे सांगितले आहे. दरम्यान भाजपला प्रादेशिक पक्ष आणि मित्र पक्षाला...
जम्मू- काश्मीरमध्ये 24 तासात दुसरा दहशतवादी हल्ला, पोलीस कर्मचारी जखमी
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमधील बिजबेहारा पोलिस ठाण्याच्या परिसरात शक्रवारी दुपारी पोलीस आणि सीआरपीएफ टीमवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाारात एक कर्मचारी जखमी झाला असून त्याला...
दोस्तीत सगळ्या गोष्टी एकमेकांना विचारुन केल्या पाहिजेत, नाना पटोलेंचे सूचक विधान
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेच्या अंबादास दानवेंची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे महाविकास आघाडीत मतभेद समोर आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला विश्वासात...
‘हर घर तिरंगा’ अभियान भारताला नव्या उंचीवर नेईल, मोदींकडून जनतेच्या उत्साहाचं कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हर घर तिरंगा अभियानात जनतेच्या उत्साहपूर्ण सहभागाची प्रशंसा केली. ही भावना देशाच्या एकता आणि अखंडतेचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले....
पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या देशभरातील स्मारकांमध्ये 5 ते 15 ऑगस्ट मीळणार मोफत प्रवेश
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रसंगी सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तिकीट लागू असलेल्या सर्व ऐतिहासिक स्मारके...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढविणार, अजित पवारांची माहिती
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविल्या जातील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढण्याला मान्यता दिली आहे. यासंदर्भातील...
बेल्ट अँड रोड प्रकल्पामुळे चीन झाला उद्ध्वस्त, अर्थव्यवस्था कोलमडली
बीजिंग - चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आता संकटाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्यामुळे बीजिंगला नफा कमी, तोटा जास्त होत आहे. हा उपक्रम आता चीनसाठी...
मोदींनी व्यंकय्या नायडूंची केली विनोबा भावेंशी तुलना, म्हणाले…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची तुलना आचार्य विनोबा भावे यांच्याशी केली आहे. मोदींनी लिहिलेल्या 3 पानी पत्रात,...
श्रीलंकेच्या माजी राष्ट्रपतींनी सोडले सिंगापूर, घेतला ‘या’ देशाचा आश्रय
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना कायदेशीर कारणांमुळे सिंगापूर सोडावे लागले आहे. एएफपीच्या वृत्तसंस्थेनुसार, सिंगापूरच्या इमिग्रेशन अधिकार्यांनी गुरुवारी या वृत्ताला दुजोरा दिला, त्यांनी ठराविक...
मंत्रिमंडळात समावेश नसल्याने बच्चू कडू नाराज?, दीपक केसरकर म्हणाले…
मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडू यांची नाराजी व्यक्त केली होती. मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात बच्चू कडू यांचे नाव नव्हते. दरम्यान मंत्रिमंडळात आपली वर्णी लागणार असा विश्वास...