घर लेखक यां लेख Sachin Desai

Sachin Desai

86 लेख 0 प्रतिक्रिया
police

बहुमत चाचणीसाठी मुंबईत कडेकोट सुरक्षा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी बंडखोर आमदार आज गोव्यातून मुंबईत येणार आहेत. मुंबई विमानतळावरुन...
santvani

भगवंताच्या नामाला सोडू नका

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे, या तीन गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करील त्याच्या...

समय चौहान हत्या प्रकरण: सुभाषसिंग ठाकूरवर मोक्का

विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान हत्येप्रकरणी पोलिसांनी गँगस्टर सुभाषसिंग ठाकूरसह अटक करण्यात आलेल्या 13 आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुभाषसिंग ठाकूरसह मारेकर्‍यांवर...
Opponents cannot put an end to Gandhiji's ideas - Nawab Malik

नवाब मलिक यांना हायकोर्टाकडून कारणे दाखवा नोटीस

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबईचे तत्कालीन प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांबद्दल काहीही आक्षेपार्ह बोलणार नसल्याची लेखी हमी मुंबई उच्च न्यायालयात देऊनही पुन्हा त्याचा...

एकनाथराव शिंदे: तळागाळातील लाखो शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत

मुबई ठाण्यासह संपूर्ण राज्याला एकनाथ शिंदे यांच्या नावाने एक मोठं वलय निर्माण झालंय. राजकारणाच्या क्षितिजावर स्वर्गवासी धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचा नम्र...

राजकीय निकोपतेची गरज

कुटुंबात सख्खे भाऊ पक्के वैरी झाल्याची अनेक उदाहरणं आपल्या अवतीभवती पाहायला मिळतात. असेच हिंदुत्वाच्या मुद्यावर सख्खे भाऊ असलेले शिवसेना आणि भाजप राजकीय वाद विकोपाला...

स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद

गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद हे मराठी कवी होते. अभिनव भारत या क्रांतिकारक संस्थेच्या कार्यात सावरकरांना जे सहकारी मिळाले त्यात आणि पुढील काळात...
santvani

नामस्मरणात आपले हित आहे

गोंदवलेकर महाराज म्हणतात की, एक गृहस्थ मला भेटले. ते म्हणाले, ‘मला देव पहावासा वाटतो. तुम्ही पाहिला आहे का?’ मी म्हटले, ‘पाहिला आहे.’ त्यांनी विचारले,...

सरसंघचालकांची संसदीय शिकवण !

धर्मसंसदेतील वादग्रस्त वक्तव्यांचे समर्थन होऊ शकत नाही, संघ किंवा हिंदुत्वाचे अनुयायी अशा वक्तव्यांवर विश्वास ठेवत नाहीत. धर्म संसदेत केलेली विधाने हिंदुत्वाला शोभणारी नाहीत, असे...

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक वाहन

पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने यापुढे सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिक करण्याचे धोरण स्वीकारले आहे. सध्या वेगवेगळ्या कंपन्यांची अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहने बाजारात आली आहेत. प्रत्येक...