घर लेखक यां लेख Jaywant Rane

Jaywant Rane

Jaywant Rane
150 लेख 0 प्रतिक्रिया
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.

राज ठाकरेंचा आवाज काश्मिरी पंडितांचे पलायन थांबवेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी बिगर मुस्लिमांचे आणि त्यातही प्रामुख्याने हिंदू पंडितांचे हत्याकांड सुरू केले आहे. त्यामुळे पुन्हा १९९० साली हिंदू पंडितांनी आपला जीव वाचवण्यासाठी नेसत्या कपड्यानिशी...

कट्टर हिंदुत्ववाद्यांचा घोर गैरसमज!

भारतात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार दुसर्‍यांदा केंद्रात बहुमताने सत्तेत आल्यानंतर देशातील कट्टर हिंदुत्ववाद्यांना नवा जोश आलेला आहे. विशेषत: कट्टर हिंदुत्ववादी नेते आणि...

राज ठाकरेंना अयोध्येला जाण्याची गरजच काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ५ जूनला अयोध्येला श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणार आहेत. त्यांच्या या भेटीचे सुरुवातीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी...

हिंदुत्ववाद्यांचा नेहमीच दुहीने केला घात!

महाराष्ट्रातील राजकीय पातळीवर सध्या जे काही आक्रमक रणकंदन सुरू आहे, ते पहिल्यावर असे लक्षात येईल की, अनेक मुसलमान आक्रमकांनी तसेच पुढे ब्रिटिश, फ्रेंच, डच,...

लोकांच्या मनातलं बोलणारा लोकनेता!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवरून आणि त्यानंतर ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेच्या भाषणातून मशिदींवरील भोंगे, मदरसा आणि मशिदी यांच्याविषयी जी...

जीवघेण्या दहशतीपुढे सारेच हतबल…

काश्मीरमध्ये राहणार्‍या पंडितांची लांडगेतोड दाखवणारा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट सध्या फक्त देशभरातच नव्हे तर जगभरात चर्चेचा विषय ठरलेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटावर प्रतिक्रिया...

मराठा समाजाच्या सर्वंकष हितासाठी एक चिंतन !

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याविषयी वक्तव्य करताना एकेरी भाषेचा उल्लेख केला, त्याचबरोबर काही इतिहास संशोधक आणि...

भाजपचा पाय खोलात…राष्ट्रवादी जोरात!

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अकल्पित महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील भाजप नेत्यांना अकल्पित असा धक्का बसलेला आहे, त्यातून...

तात्या आणि अण्णांचा वाईन विद्रोह!

महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सुपर मार्केट आणि जनरल स्टोअरमध्ये वाईनविक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याचे उलटसुलट पडसाद उमटू...

सारे काही फिरते ‘बारा’भोवती !

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाचा विचार केला तर बारा या आकड्याला विशेष महत्व आलेले आहे. मुळात मराठी भाषेत बारापासून सुरू होणार्‍या अनेक टोकदार म्हणी प्रचलित आहेत....