घर लेखक यां लेख

193871 लेख 524 प्रतिक्रिया

भारतासाठी निर्यातवाढीचे शुभसंकेत !

प्रत्येक देशात त्या देशाला हवे ते सर्व पदार्थ उत्पादित होत नाहीत, पण उत्पादनासाठी किंवा वापरासाठी ते पदार्थ हवेच असतात. अशा वेळी परदेशातून असे पदार्थ,...

एलआयसीच्या ‘आयपीओ’त गुंतवणूक करताना…!

केंद्र सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी)अर्ज दिला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्याची काही...

डिजिटल बँकिंग काळाची गरज आणि धोक्याचा प्रांत!

भारतीय बँकिंग प्रगतीशील आहे. संपूर्ण देशाचा भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता भारतात कोणतीही यंत्रणा राबविणे तसे सोपे नाही. बँकिंग क्षेत्राने आजपर्यंत अनेक स्थित्यंतरे...

डिजिटल इंडियाची सुसाट एक्स्प्रेस…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारचा दहावा अर्थसंकल्प सादर केला आहे, त्याचा मागील दोन वर्षांच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर त्यावर टीका...

निर्मलाजी पोतडीतून काय काढणार ? यंदाचा अर्थसंकल्प तारेवरची कसरत

उत्पन्न कसे वाढवावे आणि खर्च कसा कमी करावा, ही आव्हाने अर्थमंत्र्यांपुढे आहेत. कोरोनामुळे कित्येकांचे रोजगार बंद झाले आहेत. लोकांचे उत्पन्न बरेच कमी झालेले आहे....

घराचा विमा उतरविताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी !

स्वतःचे घर असावे असे बहुतेकांचे स्वप्न असते. पण हे घर आग, नैसर्गिक आपत्ती, पडझड यापासून सुरक्षित राहावे व जर कोणत्याही प्रकारची घराला हानी पोहोचली...

प्राप्तिकर कमी करण्याचे पर्याय !

२०२० मध्ये कोरोनाची लागण भारतीयांना पहिल्यांदा झाली. त्या काळात लॉकडाऊनही जाहीर झाला होता. त्यामुळे २०१९-२०२० या आर्थिक वर्षासाठी भरावयाचा प्राप्तिकर, कमी भरावा लागावा यासाठीच्या...

शेअर बाजारात रिस्क हैं, तो इष्क हैं…

जानेवारी ते डिसेंबर हे शेअर बाजारचे वर्ष नव्हे. एप्रिल ते मार्च हेदेखील शेअर बाजाराचे वर्ष नाही. शेअर बाजाराचे वर्ष हे संवत्सर ते संवत्सर असते....

पतपेढ्या : कमी सुरक्षित, जास्त जोखीम

बँकांचे प्राथमिक काम म्हणजे ठेवी जमा करणे व कर्जे देणे याशिवाय अन्य बरीच कामेही बँका करतात. ही अन्य कामे करण्याची पतपेढींना परवानगी नसते. उदाहरण...
Mumbai's local market has a turnover of around Rs 10,000 crore in Diwali

दिवाळीने उडवली अर्थव्यवस्थेची कोरोना मंदी!

कोविड १९ मुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. कित्येकांच्या नोकर्‍या गेल्या, कित्येकांना पूर्ण पगार मिळाले नाहीत. परिणामी या क्षेत्रातील जाणकारांनी असे मत व्यक्त केले होते...