ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. विद्याविहारजवळ रेल्वे स्टेशनदरम्यान रुळाला तडे गेल्याने मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला असून लोकल वाहतूक धीम्यागतीने सुरु आहे. मध्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य मार्गावरील लोकल गाड्यांचा खोळंबा होण्याचे शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. यामुळे सीएसएमटीकडे जाणारी वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे दर आठवड्याच्या सुरुवातीला रेल्वेचा खोळंबा होत असल्याचे दिसून येत आहे.
विद्याविहारजवळ रुळाला तडे; वाहतूक विस्कळीत
written By My Mahanagar Team
Mumbai
विद्याविहारजवळ रेल्वे स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्या कारणाने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक १५ ते २५ मिनिटं उशिराने सुरू आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -