स्वातंत्रपूर्व काळात पत्रकारितेला एक चळवळ बनवणाऱ्या गणेश शंकर विद्यार्थी यांची आज जयंती आहे. लिहिलेले अग्रलेखामुळे ते पाचवेळा तुरुंगात गेले. अन्याया विरोधात आवज उठवून निर्भीड पत्रकारिता त्यांनी केली. प्रेरणात्मक अशा त्यांच्या जीवनातील काही आठवणी जाणून घ्या.