घरफोटोगॅलरीभारतातल्या 'या' ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य

भारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य

Subscribe

वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल. असं म्हणतात की, या दिवशी बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता आणि याचं दिवशी त्यांना बोधगया येथे ज्ञानाची प्राप्ती झाली होती. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अनेकजण गौतम बुद्धांनी वास्तव्य केलेल्या ठिकाणांना भेटी देतात, भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -