जांभळी नाका येथील घाऊक भाजी मंडईमध्ये नागरिक गर्दी करत असल्याने प्रशासनाने भाजी मंडई बंद केली होती. मात्र, आज भाजी मंडईमध्ये दुकाने दोन तासांसाठी उघडण्याचे आदेश असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. याबाबत कुठेही अध्यादेश नसल्याने नागरिकांना माहित नसल्याने फारशी गर्दी दिसली नाही. (छाया - गणेश कुरकुंडे)