अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार, मजूर वर्ग वास्तव्यात असून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न लॉकडाऊनमुळे ऐरणीवर आला आहे. पालघर, विरारमधील कामगार, मजूर वस्तीतील लोकं अशाप्रकारे एकेक दिवस ढकलंत आहेत. कोणी धान्य वाटप करतंय तर कोणी पाण्यासाठी फिरतंय. हे सगळेच लॉकडाऊन संपण्याची वाट बघत आहेत. (सर्व छाया - दीपक साळवी)