मुंबईत बुधवारपासून सलग तीन दिवस ‘विश्व मराठी संमलेना’चे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथे झालेल्या या संमेलनात जगभरातील तर विविध राज्यांतून मराठी भाषिक उपस्थित होते.या संमेलनाचे आयोजन राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने केल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.मराठी माणूस मुंबईतून बाहेर जाता कामा नये आणि मुंबईतून बाहेर गेलेल्या मराठी माणसांना मुंबईत परत आणण्यासाठी पुनर्विकासाच्या थांबलेल्या प्रकल्पात आणि कायद्यात बदल करू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संमेलनात दिले.
विश्व मराठी संमलेनात मराठी भाषिकांसाठी शिंदे-फडणवीसांची आश्वासनांची बरसात
written By shivani patil
mumbai
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -