- Advertisement -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आमदारांची गुरुवारी बैठक घेतली. शिवसेनेचे आमदार फुटतील या भीतीने सध्या सर्व आमदारांची रंगशारदावर सोय करण्यात आली आहे. पण, भारतीय जनता पार्टी लटकली तरी एकही आमदार फुटणार नाही आणि अडीच-अडीच वर्षे शिवसेना आणि भाजपाचा मुख्यमंत्री होणार अशी भावना अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली आहे.
- Advertisement -