- Advertisement -
‘महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी विरोधक अनेक प्रयत्न करत आहेत. मात्र, सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असेपर्यंत या आघाडीला काहीही धोका नाही. तीन पक्षांचे सरकार आल्यामुळे अजूनही विरोधकांच्या पोटात दुखत आहे’, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे
- Advertisement -