- Advertisement -
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले. यासह राज्याबाहेर गेलेले प्रोजेक्ट, वादग्रस्त विधाने, शिंदे गटातील मंत्र्यांचे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून अधिवेशन गाजलं. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी महत्त्वपूर्ण मुद्द्यावर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर टीकेची तोफ डागली.
- Advertisement -