- Advertisement -
केंद्र सरकारने महाराष्ट्राला बळीराजा ही विशेष योजना दिली आहे. या योजनेच्या माध्यामातून अनेक प्रकल्प मार्गी लावण्यात येणार असून, विदर्भाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत विदर्भावरील चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली.
- Advertisement -