घरव्हिडिओमहाराष्ट्र भूषण पुरस्कार: उष्माघाताने 12 मृत्यू, तर जखमी रुग्णांच्या भेटील मविआचे नेते

महाराष्ट्र भूषण पुरस्कार: उष्माघाताने 12 मृत्यू, तर जखमी रुग्णांच्या भेटील मविआचे नेते

Related Story

- Advertisement -

मुंबईतील खारघर येथे रविवारी महाराष्ट्र भूषण पूरस्करा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उष्माघाताने 12जणांचा मृत्यू झाला तर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या भेटीला महाविकास आघाडीचे नेते दाखल झाले.

- Advertisement -