घरव्हिडिओगृहमंत्री अनिल देशमुख यांचा केंद्रावर आरोप

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा केंद्रावर आरोप

Related Story

- Advertisement -

सध्या देशांतर्गत कामगार, मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी राज्यातून रेल्वे सेवा पुरवली जात आहे. महाराष्ट्रातूनही आतापर्यंत काही रेल्वे कामगारांसाठी सोडण्यात आली आहे. दरम्यान, परप्रांतात अडकलेल्या या मजुरांची कमाई गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नाहीत. अशात रेल्वे प्रवासासाठी मजुरांना १०० टक्के पैसे देऊन तिकीट घ्यावे लागत आहे. या तिकीटामध्ये मजुरांना ८५ टक्केची कोणतीही सूट नाही, असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

- Advertisement -