- Advertisement -
मुंबईच्या विकासकामांमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे. याच मुद्द्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. ‘उद्धव ठाकरेंच्या काळात घरभरणी झाली, तर शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात विकासाची पायाभरणी होत आहे,’ असं म्हणत ठाकरेंना डिवचलं.
- Advertisement -