- Advertisement -
ठाणे जिल्ह्यात कोरोना आजाराने कहर केला आहे. यासाठी विद्यमान ४ पालिका आयुक्तांचा बळी देत त्यांची बदली केली आहे. नियोजनात प्रशासनाबरोबर सत्ताधारी पालकमंत्री पण अपयशी ठरले असून नुसती पोकळ घोषणाबाजी करणारे पालकमंत्री बदलावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे, पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.
- Advertisement -