- Advertisement -
आमदार बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्तीच्या मेळाव्यातून प्रहारचे १० आमदार होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. मेळाव्याला संबोधित करताना बच्चू कडू म्हणाले की, आज व्यासपीठावर दोन जण आहेत. येत्या काळात स्टेजवर १० आमदार असतील. आम्ही बस म्हटलं तर बसलं आणि उठ म्हटलं तर उठले पाहिजे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी काम करुन घेऊ असे बच्चू कडू म्हणाले.
- Advertisement -