Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भाई जगतापांचे सरकारवर ताशेरे, नेमकं काय घडलं?

भाई जगतापांचे सरकारवर ताशेरे, नेमकं काय घडलं?

Related Story

- Advertisement -

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाला महाराष्ट्र भूषण समारंभ होणार आहे. परंतु निमंत्रण पत्रिकेवर सभापतींच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. हे वरिष्ठ सभागृह असून या कार्यक्रमाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असं म्हणत भाई जगताप यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

- Advertisement -