- Advertisement -
मुख्यमंत्री ठाकरे यांनाच आता फडणवीस यांच्या सोबत नकोय.तेच पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे भाजपच्या नादी आता सेना लागणार नाही. जे फडणवीस यांनी महाराष्ट्रात केलं तेच ते गोव्यात करतायत. साहजिकच तिथेही भाजपची सत्ता येणार नाही.
- Advertisement -