- Advertisement -
पूजा चव्हाणच्या मृत्युनंतर संशयाच्या भोवऱ्यातील वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर २० वर्षातील सर्वाधिक मानसिक छळ चित्रा वाघ यांच्या वाट्याला आला. संपूर्ण कुटुंब तणावात असताना चित्रा वाघ सांगतात, मी दबणार-घाबरणार नाही कारण मी शरद पवारांकडूनच राजकीय बाळकडू घेतलंय. आणि आता तर मला देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व मिळालंय. जितकं थोपवाल तितकी त्वेषानं तुटून पडेन.
- Advertisement -