- Advertisement -
भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पेचवार भाष्य करत शिवसेनेवर हल्लाबोल केला. भाजप सोबत निवडणूक लढवली आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसचा हात शिवसेनेने पकडला. आणि आता तुम्ही बोलताय शिंदे गटाला बंडखोरीचा अधिकार नाही. सत्तेसाठी तुम्ही कुठे गेला? असा सवाल यावेळी बृजभूषण सिंह यांनी उपस्थित केलाय.
- Advertisement -