- Advertisement -
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निलंबीत झालेल्या आमदारांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी असं मत व्यक्त केलं आहे. तसेच राज्य सरकारचा मनमानी कारभार सुरू आहे असा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
- Advertisement -