- Advertisement -
राज्यातील शहरी भागातील कोरोना आटोक्यात येत असला तरी मात्र, ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी आता राज्य सरकारने कोरोनामुक्त गाव स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख आणि १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार आहे.
- Advertisement -