- Advertisement -
मुंबईसारख्या शहरात हल्ली सगळीकडे सीसीटीव्ही आहेत. पण सीसीटीव्ही नाही अशा ठिकाणची रेकी करुन त्यांनी तब्बल सव्वाकोटीचे दागिने लंपास केले आणि पसार झाले. पण १० दिवसांनी गुन्हे शाखेने यातील ४ आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली आहे. जाणून घ्या नेमकी कशी झाली होती चोरी आणि पोलिसांनी कसा केला या चोरीचा तपास
- Advertisement -