- Advertisement -
राज्यात हनुमान चालिसा पठणावरुन वाद टोकाला गेला आहे. दरम्यान या वादामध्येच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी हनुमान चालिसाचे देखील पठण केलं. हनुमान चालिसा राज्यात म्हणायची नाही तर काय पाकिस्तानात म्हणायची का? असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे.
- Advertisement -