- Advertisement -
भोंग्यासंदर्भातील नियमावली बाबत राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक आयोजीत केली होती. या बैठकित सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भोंगे बंद राहतील त्यामध्ये राज्य सरकारला बदल करता येणार नाही.यासह भोंगे उतवरण्याचा किंवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही असं त्यांनी यावेळी जाहीर केलंय. दरम्यान केंद्र सरकारने भोंग्यासंदर्भात धोरण आखावे अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.
- Advertisement -