- Advertisement -
एकीकडे गड किल्ल्यांवर राजकारण केले जात असताना सांगलीतील बालचमुंनी दिवाळी निम्मित हुबेहूब गड किल्ले बनवत छत्रपती शिवरायांचा इतिहास जिवंत ठेवण्याचे काम करीत आहेत. यामुळे राजकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले गेले आहे.
- Advertisement -