- Advertisement -
राज्यात वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन कंपनी गुंतवणूक करणार होती, परंतु ती गुजरातला गेली आहे. एमआयडीसी आणि भूखंडवाटप स्थगितीमुळे उद्योगांना फटका बसल्याचा आरोप होत आहे. यामुळे आता राज्यातील उद्योग वाढवण्यासाठी वन विंडो क्लिअरन्सच्या धर्तीवर काम करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. (एजन्सी)
- Advertisement -