- Advertisement -
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यावेळी राष्ट्रवादीच्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना पडळकरांनी जोरदार टीका राष्ट्रवादीवर केली. ‘मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांना देता आले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे; असं विधान पडळकरांनी करत राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे.
- Advertisement -