- Advertisement -
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेवटच्या दिवशी ४७ मिनिटांचं भाषण केलं. त्यांच्या भाषणातला आक्रमकपणा आणि जोश येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या निर्णयां मधून किती दिसणार यावरच केंद्रीय संस्थांनी घेरलेल्या महाविकास आघाडीचं राजकीय भवितव्य वर अवलंबून आहे.
- Advertisement -