- Advertisement -
मुंबईतील नालेसफाईचे काम 15 मेपर्यंत पूर्ण करणार असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलीये. आज (14 एप्रिल) इक्बाल सिंह चहल यांनी नालेसहफाई पाहणी दौरा केला. दरम्यान यंदा माहुला व मोगरा पंपिगंचे काम झाल्यावर मुंबई पूरमुक्त होणार असल्याचं वक्तव्य चहल यांनी केलंय.
- Advertisement -