- Advertisement -
केंद्रीय मंत्री कपिल पाटील आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून केंद्रीय मंत्री झाल्यानंतर ते आज पहिल्यांदा दौरा करत आहेत. त्यांचे ठाण्यात आगमन झाल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा स्वागत समारंभ पार पडला आणि जनआशीर्वाद यात्रेला ठाण्यातून सुरुवात झाली.
- Advertisement -