- Advertisement -
‘ठाणे जिल्ह्याला शाप आहे. जे ठेकेदार येतात ते असेच बोगस ठेकेदार असतात. त्यामुळे कुठलेच काम वेळेत पूर्ण केले जात नाही. त्यामुळे मुदतीत कोणत्याच रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. याचा जनतेला त्रास होतो याची देखील आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे आम्ही जनतेच्या सहमत आहोत’, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री कपील पाटील यांनी दिली आहे.
- Advertisement -