- Advertisement -
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मविआ सरकारच्या काळात शिवसेनेमधील अनेत नेत्यांवर हल्लाबोल केला होता. मात्र आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार प्रस्थापित झाल्याने सोमय्यांना आता शिवसेनेवर वक्तव्य करण्यापूर्वी प्रचंड विचार करुन बोलावं लागेल असं एकंदरीत दिसून येत आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आमच्या पक्ष श्रेष्ठींविरोधात कोणत्याही प्रकारचे चुकीचं वक्तव्य करु नये असं भाजपला सांगितल्याने आगामी काळात सोमय्या चांगलेच अडचणीत येऊ शकतात
- Advertisement -