- Advertisement -
गेल्या 20 दिवसांपासून राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. राज्यामध्ये कोरोनाचा प्रसार काहीसा आटोक्यात येत असल्याचे दिसत आहे. प्रत्येक जिल्ह्याची कोरोना परिस्थिती पाहता तेथील शाळा सुरू करण्याचा निर्णय हा स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे.
- Advertisement -