- Advertisement -
देशभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्राला याचा मोठा फटका बसला होता. मात्र हळूहळू परिस्थिती पूर्व पदावर येत असल्याने महाराष्ट्रातील शाळ सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आजपासून शाळेची घंटा वाजणार आहे.
- Advertisement -