घरव्हिडिओराज्यमंत्री अस्लम शेख यांचा मत्स्यव्यावसायिकांना दिलासा

राज्यमंत्री अस्लम शेख यांचा मत्स्यव्यावसायिकांना दिलासा

Related Story

- Advertisement -

निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या मासेमार बांधवांना सुधारित निकषानुसार जास्तीत जास्त नुकसान भरपाई शासन देईल, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी केले. सोबतच एलईडी मासेमारी बंदीसाठी शासन कायदा आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -