- Advertisement -
यंदा २ लाख ६० हजार विद्यार्थी MPSC परिक्षेला बसले आहेत. १४ मार्चला होणारी परीक्षा आयोगाने पुढे ढकलली. राज्यभर आंदोलनं सुरू झाली. मग राजकीय नेत्यांनी त्यावर आपल्या पोळ्या भाजून घेतल्या. त्याचवेळी ठाकरे सरकारमध्ये कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नसल्याचं स्पष्ट झालंय. पण विद्यार्थ्यांनी या सगळ्यांकडे दुर्लक्ष करुन परीक्षेवरच फोकस करायला हवं.
- Advertisement -