- Advertisement -
मुंबईकडे पाहताना एक छोटा हिंदुस्तान म्हणूनच पाहिले जावे. त्यामुळे तिथे मराठी आणि मराठा हा विषय नाही. मुंबईत दूभाषिकांचा प्रभाव आहे. मुंबईत काम करताना मतभेद चालतील पण मनभेद असू नयेत,असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष व आमदार भाई जगताप यांनी माय महानगरला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटले.
- Advertisement -