- Advertisement -
राज्यातील १०६ नगरपंचायतींच्या ३४४ अनारक्षित जागांचा आज निकाल लागणार आहे. तसेच भंडारा, गोंदिया या दोन जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची मतमोजणी होत असून. आज सकाळी १० वाजल्यापासून १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांच्या मतमोजणीला सुरुवात झालीये. प्राथमिक अंदाजानुसार काल, मंगळवारी नगरपंचायतींसाठी सरासरी ८१ टक्के मतदान झाले आहे.
- Advertisement -