- Advertisement -
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून आता सांगली आणि कोल्हापूरला देखील महापुराचा धोका निर्माण झालाय. सांगलीत कृष्णा, कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने गावकऱ्यांचे स्थलांतर सुरू आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळी ३० फुटांवर गेली तर पंचगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे.
- Advertisement -