- Advertisement -
मुंबईकरांसाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. गेल्य़ा वर्षी गणेशोत्सवर सणादरम्यान मुंबई मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णवाढ पाहायला मिळाली. यावेळी कोरोनाची दुसरी लाट निर्माण झाली. मात्र यंदा ही रुग्णसंख्या वाढून नये आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण होऊन नये यासाठी गणेशोत्सवानंतरच्या १५ दिवसांवर आता आरोग्य प्रशासन लक्ष ठेवून असणार आहे.
- Advertisement -